teak dd is one of the best blog to gove proper news fao all farmation it give the best formation of our blog it give globle information news currnt update

Breaking

Monday, April 16, 2018

जानून शिवाजी महाराजांनी कोनते चलन सुरू केले

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ. स. १६३०मध्ये शिवनेरी किल्यावर झाला. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मुघल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवरायांनी उभे केले.
                 सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा


६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.


          शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
   आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवरायांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

             ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे               शिवछत्रपती, 
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे 
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे, 
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!!  


Like ,share ,comments 
         करायला विसरू नका 
        ।।जय जिजाऊ ।। 
             ।।जय शिवराय।।

No comments:

Post a Comment

thank you for comment